------------------साने गुरुजी भाषण ----------------
विध्यार्थी मित्रांनो ते काही साधे शिक्षक नव्हते त्यांनी आपल्या शब्दांच्या जादूने संपूर्ण वर्गाच्या विध्यार्थी व विविधार्थिनींना मोहित करून सोडले. व १९२८ मध्ये त्यांनी विध्यार्थी नावाचे मासिक सुरु केले होते . मित्रानो तो काळ म्हणजे आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता. त्याच्यावर महात्मा गांधीचा प्रभाव पडला होता आतांपर्यंत असा एकही शिक्षक आपण पहिला नाही कि त्यांनी स्वतः च्या नोकरीचा त्याग करून स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतला असेल पण साने गुरुजींनी ते करून दाखविले होते. अनेकदा त्यांना तुरुंगात जावे लागले . मित्रांनो तुरुंगात असताना त्यांनी खालील कविता लिहली.
बलसागर भारत होवो
विश्वात शोभूनी राहो !!
राष्ट्रार्थ प्राण हे उरले
मी सिद्ध मारायला हो
विध्यार्थी मित्रांनो हि कविता आपण मरेपर्यंत विसरणार नाही हि कविता राष्ट्रीय एकता,राष्ट्रसेवेची प्रेरणा देते. साने गुरुजींनी अनेक अडचणींवर मात केली. त्यांनी अनेक अत्याचार सहन केले. ते उत्कृष्ठ साहित्यिक झाले . श्यामची आई हि सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिक येथे तुरुंगात असताना लिहली या महान क्रांतिकारी शिक्षकाने स्वतः चे जीवन ११जून १९०५ रोजी संपविले. अशा महान आत्म्याला व क्रांतिकारी गुरुजीला मी कोटी कोटी प्रमाण करतो. व माझे भाषण इथेच संपले असे जाहीर करतो ...
जय हिंद ------------------------------------------ जय महाराष्ट्र -----------------------------------------------------
0 टिप्पणी(ण्या):
Post a Comment